ज्या गोष्टी मनापासून करतो त्याचं कधीच ओझं वाटतं नाही..प्रत्येक वेळी गंभीर असण्याची अट नको ना... काही गोष्टी हसत खेळत ही होतात... कामही होतं.. आणि मन आनंदी हि राहतं.......
आता हसणं जास्त बरं नाही ... कारण काहीजणांचा गैरसमज होतो... त्याचं म्हणणं गंभीरतेने घेतलं नाही असं वाटतं... अति वाईट च कोणत्याही गोष्टीची...
#स्वानुभव #मनस्वीविद्या

0 comments:
Post a Comment