Zee Marathi वरच्या मालिका .. खुप महिन्यांनी एक भाग बघितला ... पूर्ण भागात सासू सुनेला कशी छळते ... नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं ...तर दुसऱ्या मालिकेत अंधश्रद्धा शिवाय काही नसतं ....ह्या असल्या मालिका चालू का राहतात trp कोण वाढवत असेल .. असंवेदनशील समाजाची लक्षण म्हणायच दुसरं काय
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment