राजकारण

कर भरते जनता .. समस्या जनतेच्या मग जाहीरनाम्यात आश्वासनं राजकारण्याची कशाला हवी आहेत .. एकदाच 5 वर्षातून मतदान होतं नव्या समस्या उदभवतात .. ते तरी सोडवावे evdich. माफक अपेक्षा असते ती सुद्धापूर्ण करायला असमर्थ...विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .