आचार विचार

माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते आणि ज्या वातावरणात राहणार तशीच व्यक्ती घडते । आपण कोण तरी समाज मात्र ठरवतं असतो चांगलं वाईट । स्वैराचार आणि  swachdi  जगणं ह्यात अंतर असतं आणि ज्याच त्याला माहिती च असतं काय योग्य काय चूक । शेवटी स्वतः च्या कर्माचे स्वतः धनी  । दुसऱ्यानी कसं वागायचं आपल्या हातात नसलं तरी आपण कसं वागावं हे मात्र आपल्याच हातात असतं । 
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .