माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते आणि ज्या वातावरणात राहणार तशीच व्यक्ती घडते । आपण कोण तरी समाज मात्र ठरवतं असतो चांगलं वाईट । स्वैराचार आणि swachdi जगणं ह्यात अंतर असतं आणि ज्याच त्याला माहिती च असतं काय योग्य काय चूक । शेवटी स्वतः च्या कर्माचे स्वतः धनी । दुसऱ्यानी कसं वागायचं आपल्या हातात नसलं तरी आपण कसं वागावं हे मात्र आपल्याच हातात असतं ।
#विद्या
#विद्या

0 comments:
Post a Comment