नातं

कोणतं हि नातं असो टाळी एका हाताने वाजत नाही ...नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांवर असते ... समज गैरसमज प्रत्यक्ष बोलल्या शिवाय सुसंवाद साधल्या शिवाय दूर होत नाहीत ...असं  माझं मत .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .