मालिका लेखन

भावना शून्य लेखन ...तोच तोच पणा .. नवीन संवाद प्रसंग हि नसतात .. सहजता हरवली
.... चांगले कलाकार असले तरी  कला सादर करायला वाव हि मिळत नाही ... मना वर ताबा घेणार लेखन हवं चं गो च्या कथेतली पात्र डोळ्यासमोर उभी राहतात ....शेवटी भावना वरचढ ठरते ...रंगरंगोटी करणारे चेहरे नाही ...

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .