post 2

मी icu मधून घरी आली तेव्हा एकही जण मला बघायला आलं नव्हतं आणि आई माझी देवाघरी गेली तेव्हा सुद्धा कोणी आलं नाही घरी
आता ह्या इमारतीतल्या लोकांना स्वतःच्या जीवाची पडली आहे ! मरण दारावर आलं की एकत्र यायचं ! त्या कोरोना ने नाहीतर दुसऱ्या आजाराने सुद्धा माणूस मरु शकतो हे च विसरले आहेत काही जण ! आमचा सचिव मुळात! 😡😡 
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .