आपल्या भारतात मुलांना जन्म देण्याची मोजकीच कारणे असतात. वारस म्हणून मुलगा हवा. मालकीहक्क दाखवायला मुले हवीत. उतारवयात आधार म्हणून मुले हवी असतात .
१८ वर्षा नंतर भारतात मत निवडणुकीत देण्याचा अधिकार आहे मात्र घरात स्वतःचे निर्णय घेण्याचा नाही . पक्षी सुद्धा त्याच्या पाखरांना पंख आले की मुक्त सोडतात .
#vidyamslife

0 comments:
Post a Comment