चित्रपट का बनतात असे?

आणि काशिनाथ घाणेकर biopic करण्या मागचं कारण काय असणार तो चित्रपट बनवणाऱ्यांच. त्या व्यक्तीच personal life तर आताच्या पिढीला माहिती नसणार पण  चित्रपट बघितल्यावर कळेल! चाणक्य आधीच बोलले आहेत चुकीच्या गोष्टी केल्या की माणूस संपतो । जिवंतपणी बदनाम करून गेल्यावर बदनाम का करत असावेत ?
शेवटी स्तुती करून काय होत..

कलाकार चरीत्र ठीक असेल तो पर्यंत च कलाकार ।  चरित्र हीन झाला की कसा काय कलाकार राहील तो. समाजच नाकारतो मग.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .