एका कलाकाराने १७ वर्षानंतर काडीमोड घेतला! सामान्य माणूस मुलांसाठी आणि समाज काय म्हणेल म्हणून संसार ढकलतो! त्याला मात्र हे स्वातंत्र्य नसतं किंवा नकोच असतं!
आज काल प्रमाण वाढतं आहे आधी च्या काळापेक्षा कदाचित स्त्रिया आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्या त्यांचं कुटूंब ही तसंच असतं !
सुप्रीम कोर्ट मागे बोलल होतं स्वातंत्र्य हवं होतं तर लग्न कशाला केलं आणि मुलांच काय पुढे?
#vidya

0 comments:
Post a Comment