प्रेमाचा संबंध मनाशी असतो.
वासनेचा फक्त शरीराशी.
प्रेम राधा कृष्णा सारखं पवित्र असतं कायमच !
...
माणसाला एकांत मिळाला की तो गूढ होत जातो.
जी ए ना एकांत लाभला .त्यांचं लिखाण ही त्याच्या सारखंच गूढ!
....
© #vidyamslife
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment