विचार

काय काय बाप त्यांच्या मुलांना स्वतः च्या आनंदासाठी कमी 
स्वतःची मालकी गाजवण्यासाठी , वारस हवा म्हणून जन्माला घालतात.
वय झालं की मुलं सांभाळतील त्यासाठी निव्वळ गुंतवणूक म्हणून त्यांना शिक्षण देतात ! आपला देश याबाबतीत मागासलेलाच आहे.काही तर मुलं आणि मुलगी मध्ये भेदभाव ही करतात !

 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .