जी ए च्या साहित्यावर वाचक म्हणून माझी प्रतिक्रिया

  माणूस म्हणून स्वतःला घडवायचं असेल तर वाचकांनी जी ए चं साहित्य जरूर वाचावं!
वाचन,मनन ,चिंतन हवं त्यासाठी इतर वाचकांचीही मदत घेऊ शकतो आज कालच्या काळात ! 
#vidya

....
जी ए साहित्य सर्वश्रेष्ठ आहे त्यात नायक सुखी किंवा दुःखी असल्याचा काही संबंध नाही! मला लिखाणाला प्रवृत्त केले त्यांनी! मी आपली माझ्या माहितीसाठी विचारलं !आतापर्यंत च्या वाचनात  दुःखी माणसं होती म्हणून उगाच कोणी गैरसमज करून घेऊ नये ही विनंती !
.!!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .