आरसा

आरसा कोणासाठी समाजासाठी , आजूबाजूच्या  व्यक्तींसाठी बनायचं तर फळ ही भोगावी लागतात ! ओशो ही सुटले नाहीत यातून ! म्हणून  सगळं कसं प्रमाणात असावं !  सत्य पचायला कटुच असतं ! मुफट माणसांना सोबती कमी असतात कारण ते मनात काही ठेवत नाहीत बोलून मोकळे होतात !

 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .