विचार

दक्षिण भारतीय चित्रपट हिट होण्याचं कारण पहिलं ते आपली संस्कृती जपतात !  तिथल्या लोकांनी रसिकांची जाण आहे ! म्हणून लोक वेड्यासारखे त्यांना डोक्यावर घेतात आणि माणूस चांगलं असेल तर कलाकृती ही चांगलीच होणारच !कलाकृती चा आनंद वेगळाच असतो पैसे कमावणे biproduct म्हणता येईल! रसिक आणि कलाकारा मधली दरी कमी केली त्यांनी त्यांच्या वागणुकीतून! 

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .