युक्रेन मधल्या काही विद्यार्थ्यांना कृतज्ञता भाव नाही, त्यांच्या पालकांचे संस्कार कमी पडले म्हणायचे ! नुसतं व्यवहारिक शिक्षण घेऊन काही उपयोग नसतो अहं जास्त वाढतो अति शिकलेल्यांचा ! माणूस घडवण्याचं शिक्षण जे जपान मध्ये सुरवातीला चार वर्षे देतात ते अजून सुरू झालं नाही आपल्या कडे म्हणायचं !
फक्त जन्माला म्हणून काही कोणी माणूस बनत नाही ! पालकांनी आणि समाजाने सुद्धा माणूस घडवायचा असतो !
#Vidyamslife

0 comments:
Post a Comment