post 7

 आयुष्यात येणारी वळणं 
आपलं पुढचं भविष्य ठरवतं असतात!

..........

भूतकाळाच्या गर्भातुन 
वर्तमान जन्माला येतं!
म्हणून भूतकाळाला विसरून चालत नसतं 
त्यात केलेल्या चुका immaturity मुळे केलेल्या चुकांच व्रण , ज ख मा आयुष्य भर घाव झालेल्या ची आठवण करून देत असतात !

कोणी किती ही नाकारलं तरी 
भूतकाळ च अस्तित्व असतं !
त्यावर आपण आपलं पुढचं पाऊल एक एक घेत असतो कधी भावना वरचढ ठरते कधी बुद्धी !
आपापला मार्ग ज्याने त्याने निवडायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं ! त्यासाठी खंबीर राहावं आणि आहे त्या परिस्थिती सोबत लढण्यासाठी काय काय शक्य आहे जे जे शक्य आहे तो तो मार्ग ज्याने त्याने अवलंबावा !

तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या प्रत्येक
क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे!

तुमचं स्वातंत्र्य अस्तित्व च तुमच्या वेगळेपणा ची साक्ष आहे ! ते जपून ठेवावं ! एकांतात स्वतःला कधी वाटेल तेव्हा भेटावं !
स्वतः सोबत बोलावं !

स्वतः च्या कर्माच आकलन करावं !
तुम्ही एखादी गोष्ट केली तर तिचा आलेख कसा आहे हे तुम्हाला माहिती हवंच इतकं स्वतःला 
कामात गुंतून घ्यावं !

चार दिवसांच्या आयुष्यात 
चार क्षण देवाने दिलेत ते 
आकंठ पणे जगून घ्यायचे !
दुसऱ्याला त्रास होणार नाही तो एकच धर्म एवढं लक्षात ठेवावं !
स्व छंदी पक्षा सारखी आकाशात 
उंच भरारी घ्यावी !

आज च्या कर्मावर उद्याचं भवितव्य ठरणार आहे आत्मनिर्भर झालात तर स्वतः सोबत इतरांचं ही ठरणार आहे याचं  ही भान राखावे !

वपु बोलतात ' ज्याला उंच व्हायचं आहे त्याने गुंतू नये ! '

हिंदी मध्ये पण एक शेर आहे 
रफतार  जिंदगी की यु बनाये रखना
दुष्मन आ गे न निकल पाये ..
और दोस्त पी छे न छु ट पाये !

जिंदगी के मुसाफ़िर 
आखरी सांस तक 
लढना है कभी खुद के लिए कभी अपनो के लिए!

भगवान का नाम लिए जीते र ह ना 
कर्म अच्छा कर ते र ह ना 

ना किसी से कोई अपेक्षा रखना ..

ना किसी से कोई आशा रखना ...

सुख से ज्यादा दुःख में अपनो का  पता चल जाता है.. अपनो की परख करना सि ख लेना ...

कब कौन तेरे जिंदगी में आये और तुझे ..
खेकडे की तरह पिछे खिच दे सावधान र ह ना ..

एक बार पता चला की अमुक इन्सन ठीक नहीं है तेरे लिए तो नहीं है !


जिस पथ पर खुशी मिले वही मार्ग सही होता है!
यही मार्ग की पहचान करना सिख लेना !

हर हर महादेव ! जो भी सुकून मिला है वह सब आपकी कृपा दृष्टी है ! 
गुरू का साथ है सदा ! सर पर आशिर्वाद है!
धुप को भी छाव कर दे वही गुरू की प ह चा न है!

शीतल , निर्मल मन करे 
बचपन जैसा वही है गुरू अपना इतना विश्वास रखना !
शांतता मनाला भावली...
अलगद सुखाचा वर्षाव करुनी गेली!..
गुरू कृपे च्या आशीर्वादाने 
मनास तृप्त करुनी गेली !

जय श्री कृष्णा !

(C) #Vidyamslife 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .