post 5

#राजकारण 

एक बातमी होती सुळे बाई बोलतात मोदींनी अजित पवार यांना देहू मध्ये भाषण करायला दिल नाही ! म्हणजे पंतप्रधान यांच्या माणसांनी म्हणा ! 


आणि ह्यांनी स्वतः काय दिवे लावलेत 

फडणवीस आणि अजित पवार सरकार सुरू होणार होत तर पाडायला लावलं ते बरोबर विसरल्या!


#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .