post 4

देशातली संस्कृती फक्त  आणि फक्त ग्रामीण भागातील लोकां मुळे टिकते ! निसर्गाची हानी करणारी गावं अपवाद !
शहरात फक्त सण उत्सव आला की fashion show सारखे वेगवेगळे ड्रेस जे वर्षभर कधी चुकून वापरले असतील ते परिधान करतात आणि नंतर photography करायला अनोळखी गर्दी ही चालते !
Fb वर मिरवण्यासाठी नंतर upload केले जातात !😂🤣

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .