post 3

जातीभेद निर्मूलन करण्याचे प्रयत्न रत्नागिरी मध्ये स्वा सावरकरांनी डॉ आंबेडकर करत होते त्या काळात केले  आणि तशी माहिती सरकार कसे पोहोचवून सुद्धा याची दखल घेतली नाही त्या काळच्या काळया इंग्रज सरकारने !

स्वदेशी चा प्रसार सुद्धा सुरुवात स्वा सावरकरांनी केली पण नाव पुढे आले फक्त काळा इंग्रज  secular गांधी च !

#vidya #इतिहास

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .