post 9

मुलांची शाळा सुरू झाली..

Lockdown मध्ये खेळून खेळून थकली .. कंटाळा आला त्यांना .. 

राज आणि प्राजक्ता सांगत होते मला मागे !


.....

माणसाचं ज्ञान वयावर नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !


आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !


आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग ! 

ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !


ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !


समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात 

दगावला !


दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !

चाणक्य बोलतात तेच खरं !


शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!


प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !

वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !


राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !


त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !


काही पैशाचा माज नाही ! 

किती छान !


फोन no घेतला पण आई समोर असली की राज शांत होतो !

अजून फोन नाही केला !


दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला ! 


मस्त गेला दिवस ! 


दोन जनांसोबत मैत्री झाली !

(C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .