politics

स्वयं को हुकूमशाह समजना ये बडी गलती !

संत हत्याच पाप जो राज्य करतो त्याच्या वरच लागत !

नावाला शिवसेना जरा कोणी अ राजकीय  माणसाने डिवचले की लगेच घर तोडायची ते पण कंगना च काय गरज होती ??

सुशांत केस ,
भ्रष्टाचारी शासन ,
अर्णब ला direct तिहार जेल मध्ये अटक तो काय आतंकवादी होता !

भोगा कर्माची फळ !
राजकीय सत्ता चे लालची लोकं !

बाळासाहेब ठाकरे च नाव आज ही गुजरात चा मुसलमान घेतो मागे रिक्षात बसलो तेव्हा बोलत होता त्यांच्या विषयी !


#vidya  


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .