post. 2

ठाकरे सरकार
असमर्थ ठरलं युती करून
Secular party सोबत

संताची रक्षा करायला !

आयुष्य भर ज्याचा बापाने
भगवा धारण करून हिंदुत्व च्या विचारांनी जगले !

त्याच भगवा धारण करणाऱ्या साधूंना security द्यायला काय झालं होतं ?

Lockdown मध्ये
गुजरात मध्ये सरकारची
परवानगी घेऊन च जात होते की
ते पण कोणा संतांचं निधन झालं म्हणून
त्या कार्याला जात होते !

परराज्यातील संताना कळलं त्यातल्या एकाने  स्व
रक्षणाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं !

ना मंदिर आली मदतीला ना सरकार

नाहीतर महाराष्ट्रात celebrities च्या
मुलांना  सुद्धा  सुरक्षा मिळते !

आता भोगत आहेत कर्माची  फळ !

हर हर महादेव!

(२)

जिथे संतांची हत्या झाली तिथे
आदिवासी राहतात !

वादग्रस्त ठिकाण आहे !

चर्च वाले गरिबांच  धर्म परिवर्तन करतात पैश्याच आमिष दाखवून !

आमच्या भागातला एक रिक्षावाला ख्रिचन झाला !

करणारे कोण तर खांग्रेस ची अध्यक्षा ची माणसं!

इसाई चा प्रसार करत आहे जोरात!

मध्ये लावण्या  चा जीव गेला ह्या असुरा मुळे !
फक्त कातडी माणसाची मिळाली आहे !



(C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .