ठाकरे सरकार
असमर्थ ठरलं युती करून
Secular party सोबत
संताची रक्षा करायला !
आयुष्य भर ज्याचा बापाने
भगवा धारण करून हिंदुत्व च्या विचारांनी जगले !
त्याच भगवा धारण करणाऱ्या साधूंना security द्यायला काय झालं होतं ?
Lockdown मध्ये
गुजरात मध्ये सरकारची
परवानगी घेऊन च जात होते की
ते पण कोणा संतांचं निधन झालं म्हणून
त्या कार्याला जात होते !
परराज्यातील संताना कळलं त्यातल्या एकाने स्व
रक्षणाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं !
ना मंदिर आली मदतीला ना सरकार
नाहीतर महाराष्ट्रात celebrities च्या
मुलांना सुद्धा सुरक्षा मिळते !
आता भोगत आहेत कर्माची फळ !
हर हर महादेव!
(२)
जिथे संतांची हत्या झाली तिथे
आदिवासी राहतात !
वादग्रस्त ठिकाण आहे !
चर्च वाले गरिबांच धर्म परिवर्तन करतात पैश्याच आमिष दाखवून !
आमच्या भागातला एक रिक्षावाला ख्रिचन झाला !
करणारे कोण तर खांग्रेस ची अध्यक्षा ची माणसं!
इसाई चा प्रसार करत आहे जोरात!
मध्ये लावण्या चा जीव गेला ह्या असुरा मुळे !
फक्त कातडी माणसाची मिळाली आहे !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment