राजकीय पक्षासोबत जितके प्रामाणिक राहतात पक्ष कार्यकर्ते तितके
भारत देशा सोबत राहिले असते प्रामाणिक तर देशात सुकाळ आला असता ! बघावं तेव्हा हिंदू ,मुस्लिम किंवा मराठी, अ मराठी च राजकारण ! जनतेसाठी काम होतात ती फक्त सामाजिक कार्यकर्ते यांना जाब विचारतात म्हणून ! नाहीतर हे पाच वर्षे साठी हुकूमशाही गाजवत असतात !
स्वतः च वेतन ठरवतात ! मतदान आलं की जनतेची आठवण येते ! काही जागरुक नेते आणि काही जागरूक नागरिक असतात जे संपर्कात राहतात एकमेकांच्या !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment