post 1

कविता जास्त करून वास्तव वादी कमी आणि कल्पना विलास अधिक असतो म्हणून वैचारिक लेखन जास्त आवडायला लागलं मला तरी ! वाचन करता करता माणूस नव्या गोष्टी शिकतो आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणतो !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .