post 15

जगातल आठव आश्चर्य  आपल्या ओळखीच्या पण  तरीही अनोळखी वाटणार्‍या व्यक्ती सोबत संवाद करण असाव  नाही का? माणस अनोळखी  का वाटतात  कारण संवाद कमी,  समोर चा कसा वागेल ह्या गोष्टीचा अंदाज येत नाही तो पर्यंत व्यक्ती एकमेकांना मनाने अनोळखी च असतात. भले स्वभाव कळला तरी .
काही बोलते असतात काही  नसतात.  काही माझ्या सारखे असतात व्यक्ती बघून जास्त व्यक्त होतात. भावनेच्या भरात. 
नंतर भान आल की जाग येते.  
काही गोष्टी ची उत्तर कुठे असतात...
माणूस एक मोठ कोड च आहे अजून माझ्या साठी..

(C) #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .