संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरावलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya
!!!!!!!
इतर प्राण्यां सारखा मनुष्याचा जन्म मुलं जन्म करायला झाला असतो का ?आत्म उन्नती नावाचा ही प्रकार असतो की। मनुष्य जन्म शेवटच ध्येय स्व चा शोध घेणं असावं । मोक्ष असावं। किती तरी जन्मा नंतर मनुष्य जन्म मिळतो असं वाचलं आहे । ते मूल नाही म्हणून दुःखी आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे । वर्तमानाचा स्वीकार जितका उशीर तितका मानसिक शारीरिक त्रास अटळ। नियतीचा प्रारब्धाचा भाग शेवटी । #vidya
.....

0 comments:
Post a Comment