post 46

ज्यांना  ज्यांना मुस्लिम , ख्रिश्चन समाजाचा पुळका आहे त्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि हे नाही जमलं तर
West Bengal जिथे स्त्रियांवर अत्याचार केले जातात!
नवऱ्याने पोलीस ठाण्यात  तक्रार केली तर
त्याच्या वर हिंसा केली जाते!
केरळ मध्ये तर आता   हिंदू बीफ खाऊ लागले आहेत!

गुजरात मध्ये  राम जन्मभूमी साठी  कष्ट करणाऱ्या  राम सेवक कार सेवक यांना भर train मध्ये जाळण्यात आले!
त्यात स्त्री पुरुष दोन्ही होते!

दिल्ली मध्ये शाहीन बाग केलं !
त्यात हिंदू ची हत्या फक्त आणि फक्त हिंदू च्या दुकान नष्ट करण्यात आली!
😡😡

यांचं इतकं मोठं network झालं आहे की

महाराष्ट्र आणि दिल्ली चा मौलाना 

गुजरात मध्ये किशनलाल ची हत्या करतात!

मध्य प्रदेश ,  

ता मि ळ ना डु 

कर्नाटक 

आणि आता महाराष्ट्र

ख्रिश्चन लोक आता हिंदू च धर्मातरण करू लागले आहेत!

हिंदू एकजु ट असेल तर जगेल!

नुसता पैसा कमावणे एकच ध्येय असेल

समाजासाठी काही करा य चं च नसेल तर 

समस्या घरा पर्यंत यायला वेळ लागणार नाही आहे!

 © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .