भावना पवित्र असतात जेव्हा त्या सात्विक अस्तात!
माणूस तरी भावनां शिवाय vegla कुठे असतो!
भावना नसलेला माणूस नाही! Shad ripu अस्तात व की!
राग, काम, मोह,लोभ, म द , मत्सर !
माणसाने मनाला Avar घालावा म्हणजे ह्या भावनां ना
आ व र घालावा!
नाहीतर त्या मालक होतात!
(C) Vidyamslife

0 comments:
Post a Comment