Post 34


ह्या  पेक्षा  ही वाईट  गोष्टी  करतात  पुरुष मंडळी आणि त्यांचे नातेवाईक सदा पुढे..जे कधी तरी  दुष्काळी  पावसा सारखे उगवतात सल्ला द्यायला. विदुर  असेल मोठी  मुले असतील तरी यांना दुसर लग्न करायचा सल्ला देतात. ते ही दोन तीन  महिन्यांत..तयार ही होतात..की...स्त्री पुरुष अस काही  नसते.


#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .