जे जे देश सेवे साठी सेने मध्ये भरती होतात .
ते फक्त आत्म स्फूर्ती ने.
कोणी हुतात्मा व्हायला जात नसत .
सुरवातीला नाते वाई कां ना कळ ते.
तेव्हा थोडा काळ का होईना पा या खालची जमिन सरकते .
नंतर मन सावरते. आता पाल्याला हवा तो
मार्ग निवडण्याची पर वा न गी दिली आहे
आर्थिक पाठबळ दिले आहे. मग आपण पण मनाची तयारी करून नव्या पिढीसाठी सैन्यात
धडपडणार्या नव्या सैनिका ला शुभेच्छा चा वर्षाव करतात.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment