post 28

जर नात्या मध्ये दोन व्यक्ती ची टोकाची मत असतील.काही पटत नसेल.सगळं काही नकारात्मक च असेल तर अश्या लोकां सोबत कोणताही व्यवहार किंवा कोणतेही कर्म करणं टाळावं! निव्वळ पदरात क्लेश येतो!
आणि वाद जास्त काम कमी  ..बडबड फार!
#vidyamslife 
समाजात चालल्या गोष्टी

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .