post 8

मानसिक  त्रास नुसता! कलियुग आहे ना जास्त aattachments  असतात मुलांसोबत! ह्या लोकांना  खरं तर समाजात  मिरवायच असत आम्ही मुल हे करतात ते करतात!स्वतःच्या मुलांची तुलना इतरांसोबत  करताना यांना काहीच वाटत नाही !कस   वागव ह्याचे ही संस्कार नसतात ना ..!ना ही लोक आध्यात्मिक काही गोष्टी  वाचन करतात मग चिडचिड नकारात्मक लोकां पासून लांब राहीलेल बरं असतं!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .