post 28

 ज्या लोकां मध्ये माणुसकी नाही त्यांना मुद्दाम अंतिम संस्कार आणि कोणाचं तरी तेराव असत त्याला पाठवावे !
नाहीतर मी पणा ,अहंकार पैश्याच्या मोहामध्ये इतके तुडुंब बुडालेले असतात की  रक्ताची नाती (?) ही विसरतात !

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .