#स्त्रियांनी #आत्मनिर्भर व्हावच!
#vidyamslife
सर्व नात्यां पासून आज खऱ्या अर्थाने मुक्त झाले मी!
स्वतंत्र पणे आयुष्य जगायला!
जगात आई आणि मैत्री सोडून कोणतीही नाती आपली नसतात! नुसता मानसिक त्रास छळ करायला असतात !
ज्याला जमत नाही त्याने जल समाधी घ्यावी!🙏

0 comments:
Post a Comment