post 30

प्रत्येकाला सगळं आयुष्य कसं maggi noodles सारखं झटपट हवं आहे. धीर नाही!नुसती धावपळ आणि भविष्याचा विचार ..
वर्तमानात कष्ट मात्र करायला बुद्धी वापरायची नाही.!सतत दुसऱ्याला प्रश्न विचारून हैराण करायचं .!
ह्याला च म्हणतात दुसऱ्या वर विश्वास नसणं.
उत्तर माहिती काढून पण काही कामात मदत तर करायची नसते!

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .