© #vidyamslife
post 17
कोणी समाजकार्य करतात चार चौघात नाव व्हावं म्हणून. काही मोजकेच संवेदनशील असतात ज्यांना माणुसकी ही असते आणि सामाजिक भान ही. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर वेगवेगळ्या भूमिकेत असतो.
Labels:
vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment