Rekhta सारखा साहित्य मंच सारखा मराठी साहित्य मंच मोठा का होतो?
उर्दू भाषेसाठी आपलं साहित्य आणि आपलं लेखन लिहिणे सादर करणे आनंद घेणे हा एकच उद्देश असतो!
म्हणून त्यांचा विकास झाला आहे!
काही काळा नंतर पंप
Paid events आणि नंतर सामाजिक उपक्रम ही सुरू केले!
नाहीतर मराठी माणूस अर्ध आयुष्य मराठी वर राजकारण करण्यातच गेलं!
नशीब संमेलनात तरी कोण अध्यक्ष होणार यावरून वाद तरी होतं नाहीत!
गुजराती असो दक्षिण भारतीय ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही होत साहित्य संमेलन किंवा होतं च नाही!
खरं मराठी भाषेवर चर्चा करणारे मंचावर कमी आणि प्रेक्षकां मध्ये जास्त दिसतात!
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment