Vidya diary 1
उन्हाळ्यात खायचे पदार्थ फळं , ऊस ,नारळाचं पाणी, आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, mango drinks! आमरस, आंब्याचा मिल्कशेक 😋😋
YouTube/food lovers life
#health
....
Samsung Glance feature
Advt सुरु आहेत. छानच.
Tech बदलत आहे. घर बसल्या जगभरातल्या गोष्टी.
....
Art is healing ...
...
चार क्षणांचं आयुष्य आपलं कसली चिंता उद्याची! आजचा दिवस जगून घ्यावा मनसोक्त आभार देवाचे मानूनी!
#vidyamslife #quotesdiary
....
पाखरं रानात हरवत नाहीत
माणसं शहरात हरवतात
त्यांचे रस्ते कधी कधी
त्यांना दाही दिशा फिरवतात
#चंगो
...॥॥
अगदी बरोबर. आता तर कोकणात सुद्धा राहून कमवतात पण आपली माणसं असली की च!
घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती ..तिथे असावा प्रेम , जिव्हाळा नकोच नुसती नाती!
#vidyamslife
कोकणात ज्याला जमत त्यांनी कोकणातच जावं राहायला!
मन मारून जगण्यात काही अर्थ नसतो!
In our village no technology ,not good people!
Without St or vehicle city people can't walk far!
Either listen to your way or accept present as it is !
(Writer चा hangover गेला नाही म्हणायचा माझा)
....
Negative people drain your energy! Positive people always motivators! So ignore -ve!
Stay With +ve!
#vidyamslife
.....
आपल्याला मुफट माणसं च आवडतात मनात आणि संवाद करताना एकच बोलतात!
नाहीतर जगात मुखवटे घालून फिरणाऱ्यांची कमी नाही!
#vidyamslife
...!!
...!!!
माणसाची मनस्थिती ठीक नसली तर माणूस कुठेही राग काढतो!
आपली ठीक केली काहींनी !
#vidyamslife
....!
ज्या दिवशी अहं वजा होतो!
किंवा विचार केला जातो तेच पहिलं पाऊल समजावं !
#vidyamslife
....
माझ्यातला मी गेला की
शून्य उरतो!
अनंतात मिसळूनी
एक क्षण असा येतो
ज्या क्षणी मनुष्य देहाचं
सार्थक होतं
मोक्ष मिळतो!
#vidyamslife
......
Stay away from jealous, selfish, toxic people l
It's good for our mental health!
Be Yourself!
#vidyamslife
...
मन निरागस होती बालपणी तेच छान आहे ना!
म्हणून जरासा अंश तरी जपून ठेवावा!
#vidyamslife
#beyourself
....
जी नाती दुसऱ्यांच्या सुखावर जळतात ती स्वार्थी असतात!
मग त्यात नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो!
स्वतःच्या दुःखाच कारण स्वतः शोधावं ..किंवा स्वतःच असतो.
दृष्टी तशी सृष्टी !
#माणसंओळखा DD पोस्ट #vidyamslife
.....
सावळे सुंदर रूप मनोहर..
राहो निरंतर हृदयी निरंतर ..
#गीत #गाणी
....
अजून काही तो भयंकर व्हायरस गेलेला नाही कळलं!
१२०० केसेस दिल्ली!
ठाणे ,६
मुंबई त १००
Mask 2 कापडी पुरे असं डॉ लहाने यांनी मागेच संगीतल होत
तसं ही इतका काही strong नसणार आहे! माणसं लवकर बरी होतात ऐकलं आहे!
#vidyamslife
!!!
इतना सन्नाटा क्यो है??
.🤣😂
१० दिवस लेखनात गेले आणि सगळे कुठे गायब झाले मित्रमंडळी?
हजेरी नावाची गोष्ट होती ना शाळेत!

0 comments:
Post a Comment