अगदी बरोबर. आता तर कोकणात सुद्धा राहून कमवतात पण आपली माणसं असली की च!
घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती ..तिथे असावा प्रेम , जिव्हाळा नकोच नुसती नाती!
#vidyamslife
कोकणात ज्याला जमत त्यांनी कोकणातच जावं राहायला!
मन मारून जगण्यात काही अर्थ नसतो!
In our village no technology ,not good people!
Without St or vehicle city people can't walk far!
Either listen to your way or accept present as it is !
(Writer चा hangover गेला नाही म्हणायचा माझा)

0 comments:
Post a Comment