शाळा

तो माणूस भूतकाळात जगतोय आणि दुसरं जळणाऱ्या माणसाची कमी नाही! शाळेत आहेत म्हणून मैत्री असतेच असं नाही ! आमच्या शाळेत सुध्दा अति हुशार मुली मिरवायच्या ! खरं आयुष्य शाळा कॉलेज संपल्यावर सुरु होतं हे कोण सांगणार पालकांना आणि विद्यार्थ्यांना ! 
काही जण पैसे बघून मैत्री करायचे ! 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .