काही जण पैसे बघून मैत्री करायचे !
शाळा
तो माणूस भूतकाळात जगतोय आणि दुसरं जळणाऱ्या माणसाची कमी नाही! शाळेत आहेत म्हणून मैत्री असतेच असं नाही ! आमच्या शाळेत सुध्दा अति हुशार मुली मिरवायच्या ! खरं आयुष्य शाळा कॉलेज संपल्यावर सुरु होतं हे कोण सांगणार पालकांना आणि विद्यार्थ्यांना !
Labels:
vidyamslife,
आठवण
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment