सगळ्यांचा बाजार झाला का ओ? पोलीस फिरत आहेत? कारणा शिवाय येऊ नका म्हणून सांगत होते!
चार दिवसाचा बाजार केला आम्ही!
१५ दिवस बाहेर फिरायचं नाही उगाच!
#stayathome #घरीथांबा #IndiaFightsCorona
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment