post 4.9

कोरोना एक गंभीर समस्या आहे आणि दुसरी समस्या ही आहे की आपल्या देशात ५०० च्या वर काश्मीर झाले आहेत! जेवढे कानून झाले ते हिंदू विरोधी होते! हिंदू कोड बिल ला सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता म्हणून ते गेल्यावर त्या नेहरु काँग्रेस ने पास केलं बिल! अजून दोन महिने राहिले असते तर  communal violence bill सुद्धा पास करणार होते हिंदू मुस्लिम दंगा झाला तर हिंदू दोषी म्हणून ! खूप वर्षांनंतर देशहित वादी सरकार आलं आहे तर लोकांना स्वतः चा स्वार्थ च दिसतो आहे ! मोनिका अरोरा , पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सारखी माणसं हिंदूंना जाग करण्यासाठी धडपड करत आहेत!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .