मरण

पुराण मधली कथा आहे रुद्राक्ष ची!
जेव्हा काही आजाराने ग्रासलं होतं माणसाला तेव्हा काहीच उपचार नव्हते उपलब्ध!
नंतर भगवान शिव यांनी रुद्राक्ष म्हणजे अश्रू जिथे जिथे पडले तिथे #रुद्राक्ष ची झाडं निर्माण झाली ! रुद्राक्ष च्या माळा घातल्यावर आजार नाहीसा झाला होता!
☺️
प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी काही ना काही उपाय नक्की मिळतो फक्त त्याला वेळ काळ लागतो ! 

#Corona हा आजार आहे ! सध्या काही औषध उपलब्ध नाहीत ! तरी काही जण भारतातले बरे झाले आहेतच की!

मृत्यु पूर्वी या ना त्या कारणाने व्हायचे आता कोरोना नावाच्या virus मुळे होतात !
कारण बदललं आहे माणसाच्या मृत्यू च !
शेवटी शरीर नश्वरच असतं ! आज ना उद्या मरण निश्चित! ज्याचा जन्म झाला त्याला मरण येणार भगवद्गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की!
 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा 
! हेच खरं शेवटी ! अंतिम सत्य ह्या पृथ्वी वरचं!

#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .