जन्म

मुलांना जन्म दिला म्हणून काय ते त्यांचे मालक नसतात! मुलं स्वतः वेगळं अस्तित्व असतं ! हाताची बोटं सारखी नसतात तशी प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो ! आवडी निवडी वेगळ्या ! स्वप्न ही वेगळी असतात की!मत मांडण्या पेक्षा मत लादणाऱ्यांची संख्या जास्त असते आपल्या इथे!
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .