कोरोना बद्दल महाराष्ट्र काय चाललं आहे??

पोलीसांना नाही जमलं तर सरकार एका मागोमाग एक कठोर पावलं उचलतील नक्कीच ! डॉ लहाने यांनी सांगितलं फक्त बाजारासाठी जायचं ! तो ही चार पाच दिवसा पुरता बाजार करायचा! घरी थांबायचं! 

बाहेरून आलो की स्वच्छता पाळायची ! दिल्ली च्या मानाने आपली इथे गर्दी कमी आहे 
#सूचना #घरीथांबा #IndiaFightsCorona

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .