वारस
बापाला मुलगी नको मुलगा हवा हे आपल्या समाजानेच बिंबवलेलं असतं! संकुचित मानसिकतेच्या पुरुष प्रधान संस्कृतीत मध्ये मुलगा वारस असतो की ! माझ्या आईने सुद्धा मला तेच सांगितलं होतं पहिली मुलगी झाली म्हणून आनंद नव्हताच ! आई नाही पण पुरुषांची आपल्या समाजाची मानसिकता मात्र सांगून गेली! पालक गेल्याचं दुःख मुलांना आयुष्यभर भोगावं च लागतं काही आठवणी ताज्या राहतात :(
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment