राजकीय नेते फक्त निवडणूक असताना आपापली मत मांडतात. नंतर किती विरुद्ध मत असली तरी निवडणूक झाल्यावर एकत्र बसतात.
आणि सामान्य माणूस
जरा काही कोणाला मत नाही पटली तर लगेच नात तोडायची भाषा . दुसऱ्याचे विचार वेगळे असू शकतात हे स्वीकारलं की वाद कशाला होतील. आज काल सगळे सल्ले देतात. आपण सल्ला दिला की त्रास होतो.
ऐकावे जनाचे करावे मनाचे. पटलं तर घ्यायचं असं बोलून मोकळं व्हायचं.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment