post 40

राजकीय नेते फक्त निवडणूक असताना आपापली मत मांडतात. नंतर किती विरुद्ध मत असली तरी निवडणूक झाल्यावर एकत्र बसतात.

आणि सामान्य माणूस 

जरा काही कोणाला मत नाही पटली तर लगेच नात तोडायची भाषा . दुसऱ्याचे विचार वेगळे असू शकतात हे स्वीकारलं की वाद कशाला होतील. आज काल सगळे सल्ले देतात. आपण सल्ला दिला की त्रास होतो.
ऐकावे जनाचे करावे मनाचे. पटलं तर घ्यायचं असं बोलून मोकळं व्हायचं.

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .