फक्त सेक्रेटरी खाली बसले होते कोणी आलं नाही म्हणून ते ही घरी गेले!
जिवंतपणी सुध्दा मोजक्याच लोकांशी बोलतात किंवा कोणाशीच बोलत नाही.
इथे तर स्त्रियांना धमकी दिली तरी समाज म्हणून सुध्दा एकत्र येत नाही.
ह्याला म्हणतात मेलेला समाज.
स्वतः च घर भलं की आपण!
ज्याच्या कडे जितके नातेवाईक , जितका पैसा त्यावरून स्वतःच वागणं ठरवणार!

0 comments:
Post a Comment