विचार

मराठी भाषेत उत्तम  लेखन करणारे आमच्या सारख्या सामान्य माणसांना fb वर सापडतात मग आज कालच्या मालिका किंवा चित्रपट करणाऱ्यांनाना का नाही सापडत 😐??

कलेपेक्षा पैसा जास्त बोलतो म्हणायचं शेवटी कलियुग ! 

माणसांच्या गरजा वाढल्या म्हणून पूर्वी ज्याला उदरनिर्वाह म्हणायचे त्याला नोकरी म्हणतात !  

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .